
Revision_6th
Authored by suvarna karhadkar
World Languages
6th Grade
Used 11+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
15 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
"रंग वेगळे गंध वेगळे"... या ओळीतून कवयित्री शांता शेळके काय सांगू इच्छितात?
आम्ही वेगळे आहोत.
आमच्याकडे खूप रंग आहेत.
आमच्याकडे खूप गंध आहेत
आमच्याकडे विविधतेत एकता आहे.
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
कुठला पर्वत गगनाला भिडातो?
हिमालाय
सह्याद्री
अरावली
नीलगिरी
3.
MULTIPLE SELECT QUESTION
45 sec • 1 pt
भारताने जगतास कुठली शिकवण दिली?
सारे मानव चांगले आहेत
सारे मानव समान आहेत
सारे मानव आहेत
सारे ,मानव सुंदर आहेत
4.
MULTIPLE SELECT QUESTION
45 sec • 1 pt
या कवितेच्या माध्यमातून भारत देशाबद्दल कुठल्या गोष्टी कळतात?
भारत देशात विविधतेत एकता आहे.
भारत देश मस्त आहे
भारत देश निसर्ग संपन्न आहे
भारत देशाने जगाला समानतेची शिकवण दिली
भारत देश खूप मोठा आहे.
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
माझा अनुभव धड्यात मुले कुठे निघाली होती?
गावी निघाली होती
बाहेर निघाली होती
फिरायला निघाली होती
मामाच्या गावाला निघाली होती
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
मामाच्या गावाला जायचे आहे,हे कळाल्यावर रिमाने काय केले?
तिने आनंदाने उड्या मारल्या
तिने सामानाची बांधाबांध सुरु केली
मैत्रिणीला सांगयला गेली
तिला खूप आनंद झाला
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
आजीचा स्पर्श कसा होता?
छान होता
प्रेमळ होता
प्रेमळ आणि बोलका होता
बोलका होता
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?